या संकेतस्थळावर श्री महागणपती , क्षेत्र निगडे सर्वव्यापी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांच्या तसेच तरुणांच्या प्रतिक्रिया व सूचना आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी व्हावा, असा आमचा मानस आहे .

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात श्रदेतील भक्ती जाणून सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुरु केला तो त्यांचा मूळ हेतू होता तो राष्ट्राला एकसंघ करणे समाजसेवा ,समाज प्रबोधन , राष्ट्रहित , राष्ट्र सुरक्षा व अखंड धार्मिक सलोखा ठेवणे व भरकटलेल्या त्याच प्रेरणेने नैतिकतेची जाण शिकवण्यासाठी गणेशोत्सवा सारखे शक्तिशाली माध्यम नाही हे ओळखून पुण्यनगरीत गणेशोत्सवाने अखिल भारतवर्षात अवर्णनीय अशी कीर्ती प्राप्त केली आहे याच किर्तीत भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री महागणपती , क्षेत्र निगडे करत आहे .

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात श्रदेतील भक्ती जाणून सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुरु केला तो त्यांचा मूळ हेतू होता तो
मंडळाने आजपर्यंत केवळ गणेशोत्सव हि भूमिका न ठेवता भूकंप , दुष्काळ ,बोम्ब् स्फोट ,रक्तदान ,अपंग व अनाथांना सहाय्य यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत